कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत. ...
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी जम्मू-काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथून पुन्हा सुरू झाली. सुरक्षाविषयक त्रुटींमुळे शुक्रवारी यात्रा स्थगित करण्यात आली होती. ...
Congress News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. ...
‘जेव्हा योग्य मुलगी सापडेल, तेव्हा लग्न करणार. आपल्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते, त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत,’ ...