कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का येथे गेलेल्या काँग्रेसच्या युवा नेत्याला तिथे भारत जोडो यात्रेचा पोस्टर झळकवून फोटो काढणं चांगलंच महागात पडलं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या या युवा नेत्याला कायदा मोडल्याच्या आरोपाखाली ...