लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्या

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
कुटुंबातील एका महिलेला १ लाख रुपये, काँग्रेसकडून ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून ५ मोठ्या घोषणा - Marathi News | 1 lakh rupees to a woman in the family, 5 big announcements from Congress through 'Nari Nyaya Guarantee' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबातील एका महिलेला १ लाख रुपये, काँग्रेसकडून ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून ५ मोठ्या घोषणा

Nari Nyaya Guarantee : प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला वर्गाला पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळवण्यासाठी पक्षाने ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

महागाई, बेरोजगारी, भागीदारी या तीन प्रमुख समस्या; खासदार राहुल गांधी यांची सभेत टीका - Marathi News | Inflation, unemployment, partnership are the three major problems; Criticism of MP Rahul Gandhi in the meeting | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महागाई, बेरोजगारी, भागीदारी या तीन प्रमुख समस्या; खासदार राहुल गांधी यांची सभेत टीका

आग्रा रोड वरून त्यांची यात्रा निघाली आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले स्वागत स्वीकारल्यानंतर खासदार राहुल गांधी यांची यात्रा पुढे मार्गस्थ झाली ...

भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती - Marathi News | bharat jodo nyay yatra sharad pawar presence at the meeting of india alliance in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. ...

काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | if the congress comes to power let the tribals share in development said rahul gandhi in bharat jodo nyay yatra in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे महाराष्ट्रात स्वागत ...

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का, मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार! - Marathi News | rahul gandhi bharat jodo nyay yatra enters maharashtra padmakar valvi to join bjp on 13 march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का, मोठा नेता भाजपाच्या वाटेवर

Padmakar Valvi : राहुल गांधी महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला पद्माकर वळवींच्या रुपात धक्का बसला आहे. ...

"निवडणुकीत प्रत्येक पक्ष एकाच चिन्हावर लढतो पण भाजपा मात्र कमळ आणि..." काँग्रेसची खोचक टीका - Marathi News | "Each party fights on the same symbol in elections, but BJP is a lotus and..." is a harsh criticism of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीत प्रत्येक पक्ष एकाच चिन्हावर लढतो पण भाजपा मात्र कमळ आणि..." काँग्रेसची खोचक टीका

Congress Criticize BJP: नंदूरबार- निवडणुकीत एका पक्षाला एकच चिन्ह असते पण भारतीय जनता पक्ष दोन चिन्हांवर लढत आहे, एक चिन्ह कमळ आहे तर दुसरे चिन्ह वॉशिंग मशिन आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली. ...

सीएए लागू करून सामाजिक धुव्रीकरणाचा भाजपचा प्रयत्न- जयराम रमेश - Marathi News | BJP's attempt to polarize society by implementing CAA- Jairam Ramesh | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सीएए लागू करून सामाजिक धुव्रीकरणाचा भाजपचा प्रयत्न- जयराम रमेश

यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते. ...

“महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार, भाजपाच्या १५० जागा निवडून येणे कठीण”; काँग्रेसचा दावा - Marathi News | congress nana patole claims maharashtra will give the message of change it will be difficult for bjp to get 150 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार, भाजपाच्या १५० जागा निवडून येणे कठीण”; काँग्रेसचा दावा

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra In Maharashtra: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून, शेतकरी मेळाव्याला शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. ...