Varsha Gaikwad: काँग्रेसने आपल्या मुंबईतील पक्षसंघटनेत मोठा फेरबदल केला आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली असून, त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून दंगली सदृश्य परिस्थिती संभाळण्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार अपयशी ठरलेले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. ...
महाराष्ट्रात दिवसेंदिवस ज्या सामाजिक अशांतता बिघडवणाऱ्या घटना घडत आहेत, जी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा बंदोबस्त करण्याकडे पण लक्ष द्या. ...