ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बेस्ट उपक्रमाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बसगाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या खासगीकरणामुळे बेस्ट कामगार हवालदिल झाले आहेत. ...
ख्रिसमसला किनारपट्टीत आलेल्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत आणि जल्लोषाकरिता किमान दहा लाख पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. ...
क्रिकेटवेड्या भारतासाठी यंदाचे वर्ष तुफानी यशस्वी ठरले. घरच्या मैदानावर खेळताना भारताच्या पुरुष संघाने मालिका विजयांचा धडाकाच लावला. त्याचवेळी, महिला संघानेही आपला हिसका दाखवताना विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या. ...