नागरिकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी उपक्रम हाती घेतला. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्ट शहरांचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. ...
पुणे : मुंबई -बंगळुरू बाह्यवळण मार्गावर थांबलेल्या ट्रकवर आदळून कारचालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल ... ...