T20 वर्ल्डकप नुकताच झाला. टीम इंडिया सेमी फायनलमधून बाहेर पडली. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती. आता बीसीसीआय याचे विश्लेषण करणार आहे. ...
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर रोहित, विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिली गेली आहे, ...