केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...
Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...
आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...
Banana Export : कौठा तालुक्यातील शेतकरी आता आनंदी आहेत. आपल्या बागायती केळीला इराणमध्ये १ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढ परदेशी बाजाराकडे वाढला आहे. सिद्धेश्वर आणि इसापूर धरणांचे पुरेसे पाणी मिळाल्यामुळे बागायती पिके मो ...
Banana Market : केळीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शिल्लक पीक मिळवण्यासाठी शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील आठवड्यापासून १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल घट झाल्यामुळे 'चारशे-पाचशे रुपये द्या, पण केळी घ्या' असा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना आग्रह धरला आहे. (B ...