केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
Farmer Success Story : कंधार तालुक्यातील बारुळ येथील दोन तरुण, वसंत आणि अविनाश इटकापल्ले यांनी पारंपरिक शेतीला मागे टाकून आधुनिक पद्धतीने केळीची लागवड केली आणि आपल्या काटेकोर नियोजनातून थेट परराज्यांतील बाजारपेठा गाठत चंदिगड, हैदराबादसारख्या शहरांमध् ...
Farmer Success Story : केळीला समाधानकारक दर मिळत नसतानाही, बुलढाण्यातील वरवट बकाल येथील प्रगतशील शेतकरी सतीश टाकळकर यांनी आपल्या दर्जेदार उत्पादनावर विश्वास ठेवत थेट इराणला केळी निर्यात केली. नैसर्गिक आपत्तीनंतरही न खचता त्यांनी नव्या जोमाने शेती केल ...
Isapur Dam Water : इसापूर धरणात पाण्याची भरभराट झाल्याने अर्धापूरसह नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. यंदा हिवाळी व उन्हाळी हंगामात उस आणि केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, धरणात ८० टक्क्या ...
Banana demand in Shravan : पाकिस्तान व इराण-इस्राईल संघर्ष संपल्यानंतर भारतातून केळीची निर्यात पुन्हा वेग घेतला असून, यंदा अर्धापूर तालुक्यातील केळी परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर पोहोचत आहे. निर्यातीला चांगला दर मिळत असल्याने केळी उत्पादकांना दिलास ...
महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहायता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे. ...
Farmer Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून गावी परतलेला सोलापुरातील एक तरुण आज शेती करता करता आपल्याच शेतातील पिकवलेली केळी निर्यात करत आहे. घरच्या पारंपारिक शेतीला फळबागांमध्ये रूपांतरित करून हा तरुण आज वर्षाकाठी करोडोंची उलाढाल करत आहे. ...