पेशवाईच्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे आणि या कथेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा बाजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ...
छोट्या पडद्यावर 'बाजी' ही मालिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. 'बाजी' या मालिकेच्या कथानकात लोहा हिराला ओलीस ठेवून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो. ...