देशातील दिग्गज उद्योजक असलेले रतन टाटा यांच्या टाटा सन्समध्ये चेअरमन पदापर्यंत पोहोचलेले सायरस मिस्त्री पुन्हा एकदा चर्चेत आलेत. खरंतर, टाटांच्या एका मोठ्या कंपनीत चेअरमनपदावर पोहोचल्यामुळे सायरस मिस्त्री आधीच चर्चेत होते... पण, त्यानंतर त्यांना पदाव ...
पुणे मुबंई महामार्गावरील आकुर्डी येथील बजाज कंपनी आवारात आज सकाळी १० ला पद्मभूषण राहुल बजाज यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यांनतर पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली ...
व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ...
पुणे ते औरंगाबाददरम्यान आज जी सुबत्ता दिसते, त्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. केवळ राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या औद्योगिक विकासात त्यांचा वाटा होता. त्यांचं सामाजिक योगदानही फार मोठं हाेतं. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे आणि दर्डा परिवाराचे ...