अपंगांसाठी असलेला १२८ कोटींचा अनुशेष १८ वर्षांत खर्च झाला नसून काही रक्कम अपंग कर्मचा-यांच्या योजनांसाठी तर काही जिम आणि इतर कामांसाठी खर्च केल्याचा भंडाफोड आमदार बच्चू कडू यांनी केला. ...
परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद हा ठरवून केलेला असल्याचा आरोप शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी ठाण्यात केला. ...
वान हनुमानसागर धरणातले पाणी शेतकर्यांच्या हक्काचे असून, सिंचन सोडून दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले. ...