दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील ...
शिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती गोलगोल फिरविणारी ठरल्यावरून तयारी करून या, आठ दिवसांनी परत बैठक घेऊ, असे ना. बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाºयांना सुचविले. यामुळे अमरावती विभागातील ते सर्व शिक्षणाधिकारी आठ दिवसांत तयारी करून परत शालेय शिक्षण राज्यमं ...
CoronaVirus: आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
पालकमंत्री बच्चू कडू व विविध सामाजिक संस्था व नागरिकांदरम्यान मंगळवारी पार पडलेल्या मुक्त चर्चेत पालकमंत्र्यांना नागरिकांकडून सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला. ...