"टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयांवर सातत्याने सिनेमांच्या माध्यमातून लक्ष वेधायला हवे. कारण त्यामुळे खरंच लोकांची मानसिकता बदलण्यात साह्य होते. टॅबू समजल्या जाणाऱ्या विषयांना सामान्य करण्यासाठी आणि समाजात त्यासंदर्भात ठोस बदल करण्यासाठी बराच वेळ जातो, फा ...
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (2018)नुसार, भारतात दर तासात बाल लैंगिक शोषणाची पाच प्रकरणे घडतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4 नुसार दर पाचपैकी एका किशोरवयीन मुलीला 15 व्या वर्षापासून शारीरिक हिंसेचा अनुभव येतो. ...
आयुष्यमान सांगतो, "मी कधीच सिनेमाचा बजेट किंवा त्याची भव्यता पाहून सिनेमा निवडलेला नाही. माझ्यासाठी बिग फिल्म म्हणून फक्त हे निकष महत्त्वाचे नाहीत. ...