शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

मुंबई : महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे; आशिष शेलारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण

मुंबई : अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत, जनतेकडूनच कडेलोट अटळ”

मुंबई : मुंबईत २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? शेलारांची चौकशीची मागणी, फडणवीस म्हणाले...

मुंबई : ...तर शेलार, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ आणि दरेकरांना एक लाख रुपये बक्षीस देईन’’ अमोल मिटकरींची घोषणा

महाराष्ट्र : Sanjay Raut vs BJP: संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत

मुंबई : 'मविआ'च्या मोर्चाला भाजपाही उत्तर देणार, 'माफी मांगो' आंदोलन करणार; खासदार, आमदार रस्त्यावर उतरणार 

महाराष्ट्र : Sanjay Raut vs Ashish Shelar: काही लोक संपादक आहेत की केवळ ...'? त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे वायुप्रदूषणाचा कार्यक्रम

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs BJP: RSS ला विरोध अन् PFI ला इलूइलू? उध्दव ठाकरे गटाला भाजपा आमदाराचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Sanjay Raut vs BJP: संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत; आशिष शेलार असं का म्हणाले?