ECI Arvind Kejriwal: यमुनेच्या पाण्यात विष मिसळवलं जात असल्याच्या आरोपामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल अडचणीत आले आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून विचारणा करण्यात आली आहे. ...
Delhi Election 2025 : यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा गंभीर आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. ...
यमुना नदीच्या दूषित पाण्याचा मुद्द्याभोवती दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने फेर धरला आहे. त्यात आता हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ शेअर करत आपने भाजपची कोंडी केली. ...