साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच साहित्यिका संमेलनाध्यक्षपद भूषवू शकल्या आहेत. ...
विंदांसारखा मोठा माणूस जन्म घेतो आणि त्याच खेडेगावातील ग्रामस्थ छोटेसे वाचनालय सुरू करुन ५०० पुस्तकांचा संग्रह वाचनालयात ठेऊन चांगली वाचनसंस्कृती जोपासण्याचे कार्य करीत आहेत. आणि हेच कार्य तुम्हां आम्हां सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे भावपूर्ण उद्गा ...