अंतिम फेरी दि. १३ व दि. १४ सप्टेंबरला हाेणार असून, पारितोषिक वितरण समारंभ दि. १९ सप्टेंबर रोजी पार पडणार ...  
 ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्री दरबार यांचा उल्लेख केला जातो ...  
 बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाला नाट्य कलाकारांनी व बॅकस्टेज कलाकार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्यात आला ...  
 नाट्यगृहात दररोज साफसफाई केली जात असली तरी आतील काही भागात उंदरांचा वावर अद्यापही दिसून येत असल्याची तक्रार काही कलाकारांनी केली आहे ...  
 नाट्यगृहातील स्टेजवरील मुख्य पडदा वारंवार बंद पडतो, वातानुकूलन यंत्रणेचा प्लांट २ बंद, डायनिंग रूमधील, पोर्चमधील एसी यंत्रणा पूर्ण बंद आहे, पाण्याची सोय नाही ...  
 गंभीर म्हणजे उंदराच्या हल्ल्यामुळे एका महिलेला झालेली इजा ही घटना अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक आहे ...  
 जसा उत्तम प्रतिसाद पुणे बालसाहित्य जत्रा आणि पुणे पुस्तक महोत्सवाला मिळाला, तसाच प्रतिसाद पुलोत्सवालाही मिळेल ...  
 नशिबाने तो उंदीर त्या महिलेला चावला नाही, परंतु त्याची धारदार नखे पायाला लागल्याने इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागले ...