मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Dhanya Bajar धान्य मार्केटमध्ये सद्यःस्थितीमध्ये गहू व तांदळाची सर्वाधिक आवक होत आहे. सोमवारी ६२६ टन गहू व १८७२ टन तांदळाची आवक झाली आहे. ...
राज्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील सचिवांचे विकास संस्थांच्या धर्तीवर 'सचिव केडर' करून त्यांचा पगार देखरेख शुल्कापोटीच्या रकमेतून देण्यात येणार आहे. ...
राज्यात आज एकूण ६९०२ क्विंटल टोमॅटोची आवक होती . ज्यात सर्वाधिक मुंबई येथे नं.०१ टोमॅटो २०३५ क्विं., पुणे येथे लोकल १९३२ क्विं., पनवेल नं.१ ६९० क्वि. आवक होती. ...
कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. प्रस्तावित प्रकल्प यशस्वी झाला तर बाजार समितीमधील कचऱ्याचीही किंमत वाढणार असून त्यातून खत, वीज किंवा बायोगॅस निर्मिती शक्य होईल. ...
राज्यात आज रविवार (दि.०७) लाल कांद्याला २७०० रुपये सरासरी दर मिळाला. तर उन्हाळी लोकल कांद्याला २५०० ते २७०० असा दर मिळाला. राज्यात आज एकूण १८,५३० क्विंटल कांद्याची ७ बाजारसमितींमध्ये आवक झाली होती. ...
राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ...