Pulses Market : राज्यभरात अतिवृष्टीने खरीप हंगामाची वाट लावली आहे. कडधान्यांच्या पिकांवर सर्वाधिक फटका बसल्याने मूग, उडीद आणि मटकीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण आता ग्राहकांनाही महागाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. (P ...
Tur Market Update : मागील काही दिवसांपासून तुरीच्या बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे. हंगाम सुरू होण्यास अजून दीड महिना असतानाही दरात वाढ दिसून येत आहे. दर वाढल्याने साठवलेली तूर विक्रीसाठी बाजारात येत असून, आवकही वाढली आहे. मात्र, हा दर अजूनही शासना ...
Banana Market : अर्धापूर तालुक्यातील पार्डी गाव हे केळी उत्पादक केंद्रांपैकी एक असून, यंदा भावघसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जून महिन्यात २ हजार ५०० ते २ हजार २०० रु. प्रती क्विंटल असलेल्या केळी भावाने आता ३०० ते ४०० रु. प्रती क्विंटलव ...
batata lagvad यंदाच्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील बटाटा लागवडीवर मोठा परिणाम झाला असून, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाणाच्या विक्रीत तब्बल २५० ट्रकची घट झाली आहे. ...
Cotton Market : सन १९७२ मध्ये शेतकरी एक क्विंटल कापूस विकून सहज एक तोळा सोने खरेदी करू शकत होता. पण आज, तितकाच कापूस विकल्यावर अर्ध्या तोळ्यापेक्षा कमी सोनं मिळते आणि हे बदलणारे समीकरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची खरी अवस्था दर्शवते. (Cotton Market ...