Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच ...
Halad Bajar bhav : हिंगोली येथील मार्केट यार्डात हळदीची दररोज हजारो क्विंटलची आवक होत असूनही, अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी निराश आहेत. एप्रिलपासून भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी शेवटी आर्थिक निकडीमुळे मिळेल त्या भावात विक्री करत आहेत. ...
Jowar Kharedi : बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत दर खरेदी योजनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ८४ हजार क्विंटलपेक्षा अधिक ज्वारी विक्री केली. एकूण ३ हजार ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना २८ कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेल ...
Tur Market : राज्यातील तूर बाजारात मागील आठवड्यात अनेक बदल पाहायला मिळाले. लातूरने सर्वाधिक दर नोंदवत शेतकऱ्यांना दिलासा दिला, तर हिंगोलीमध्ये दरात घसरण झाली. दरात ३.३ टक्क्यांची वाढ झाली असली तरी एकूण आवक मात्र १६ टक्क्यांनी घटली आहे. पुढे दर वाढतील ...