केंद्र सरकारने बांग्लादेशासह युएईसाठी एकूण ६४ हजार मे. टन कांदा निर्यातीचा निर्णय घेतला, मात्र या निर्णयाचे कवित्व अजूनही संपताना दिसत नसून या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ...
शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन काढायचे आहे. मात्र, आलेले उत्पादन विक्री केल्यानंतर चांगला भाव मिळेलच असे नाही. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत, यासाठी शासन काही निर्णय घेते. मात्र, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. यापै ...
एप्रिलमध्ये नवीन तांदळाची आवक वाढणार असून तेव्हा भाव काही प्रमाणात नियंत्रणात येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या धान्यामध्ये तांदळाचा प्रथम क्रमांक लागतो. ...
आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. ...
रमजान व वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल १,१३६ टन कलिंगडची आवक झाली आहे. ...