उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. ...
कांदा निर्यातबंदी ३१ मार्च २४ पर्यंत आहे. त्यानंतर ती हटून कांद्याचे बाजारभाव वधारणार का? अशी अपेक्षा कांदा निर्यातदारांनी केंद्राला दिलेल्या पत्रामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान एनईसीएलने केलेला कांदा घोटाळाही आता समोर येत आहे. ...
शेतकरी वाशी (नवी मुंबई) येथे विक्रीला पाठवित आहेत; मात्र गेल्या चार दिवसांत वाशी मार्केटमधील आंब्याचे दर कोसळल्याने स्थानिक बाजारपेठेत आंब्याची विक्री होऊ लागली आहे. ...
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक ६१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...