Chilli Export : हिरव्या मिरचीला देश-विदेशातून जोरदार मागणी निर्माण झाली आहे. मागील महिन्यात तब्बल ४ हजार रुपयांपर्यंत घसरलेले दर पुन्हा उसळी घेत ७ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. दुबईसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई आणि इतर राज्यांतून वाढले ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Smart Project : शेतमालाच्या योग्य दरासाठी आता शेतकऱ्यांना दलालांचा मुहूर्त शोधावा लागत नाही. राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पामुळे (Smart Project) बाजारभावांची माहिती थेट सोशल मीडियावर मिळत असल्यामुळे शेतकरी स्वतः निर्णय घेऊन अधिक दर देणाऱ्या बाजार सम ...
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत यंदा शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली आहे. ऑगस्टनंतर बाजारभाव तेजीत राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ...
Vegetable Market Rate : राज्यातील अनेक आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात शेवग्याने ७० रुपयांपर्यंत मजल मारली असून टोमॅटो, दोडक्यासह सर्वच भाजीपाला भाव खाऊन जात असल्याचे दिसून येत आह ...
Dalimb Market : नाशिकच्या डाळिंब मक्तेदारीला शह देत करमाडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा सहभाग, ५०० टनांची रोजची खरेदी क्षमता, जागतिक दर्जाचं ग्रेडिंग मशीन आणि तत्काळ पेमेंटची सुविधा यामुळे मराठवाड्यातील डाळिंब शेतक ...
Mango Market Mumbai मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेसह उत्तरेकडील राज्यांमधून प्रतिदिन सरासरी १०० टन आंब्याची आवक होत आहे. ...