टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे लाल सोने म्हणून पाहत असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दराने निच्चांकी दर गाठल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दराचा आलेख मुंबई बाजारपेठेत उंचावत आहे. ...
किरकोळ बाजारात गव्हाच्या किंमती ३० रुपयांपर्यंत पोहोचल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या गव्हाला मात्र २० ते २४ रुपयेच भाव मिळत आहे. त्यातही आता सरकार गव्हाच्या किंमती कमी राहाव्या म्हणून हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे. ...
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. ८ हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ४०१ रुपये उच्चांकी भावाने विकला गेला आहे. ...