पुणे येथील गुलटेकडी तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्यांच्या तुलनेत स्थिर होती; मात्र पितृपंधरवडा सुरू असल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लॉवर, सिमलाच्या भावात वाढ झाली, घेवडा, कांदा भावात घट झा ...
महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डात भुसार बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. ...
मागील वर्षभरात बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ३७० कोटी रुपयांची, डाळिंब ८० कोटी, फळे व भाजीपाला ३६ कोटी रुपये, भुसार धान्य २१ कोटी रुपये, कांदा १२ कोटी रुपये, जनावरे ५ कोटी रुपये, केळी ३ कोटी रुपये, वैरण १ कोटी अशी एकूण वार्षिक उलाढाल ५२८ कोटी रु ...
अतिवृष्टी होत असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सणावाराला सुरुवात झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच लाभ होत आहे. ...