भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे. ...
गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...
Tomato Bajar Bhav : देवगाव रंगारीत सोमवारी सुरू झालेल्या टोमॅटो लिलावाने शेतकऱ्यांचा आनंद दुप्पट केला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ३०६ रुपये किलोचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. एकाच दिवसात लाखोंची कमाई करणारे शेतकरी या हंगाम ...
Soybean Market : दोन वर्षांपासून कमी भावात विक्री करणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे आता माल नाही आणि बाजारात दरवाढ सुरू झाली आहे. हिंगोली मोंढ्यात क्विंटलमागे २००-३०० वाढ झाली असली, तरी याचा फायदा व्यापाऱ्यांनाच मिळणार आहे. (Soybean Market) ...