ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Chilli Market : पिंपळगाव रेणुकाई (Pimpalgaon Renukai) या जालना जिल्ह्यातील गावाने आपली हिरवी मिरची थेट देशभरातील बाजारपेठांमध्ये पोहचवून एक आदर्श निर्माण केला आहे. दररोज १ हजार टन मिरचीची उलाढाल आणि ५ कोटी रुपयांचा व्यवहार या गावातील शेतकऱ्यांच्या मे ...
Harbhara Market सणासुदीचे दिवस तोंडावर आले आहेत. या काळात हरभरा डाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते; परंतु मागील आठ दिवसांत हरभऱ्याचे भाव वाढल्याने हरभरा डाळीचेदेखील भाव वाढले. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२४) रोजी एकूण २३०७३२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १०४६८ क्विंटल लाल, ११०४६ क्विंटल लोकल, १५०१ क्विंटल पांढरा, १९५७२५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Flower Market Rate : येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. ...
plastic flower ban राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा फलोत्पादन मंत्र्यांनी विधानसभेत केली आहे. ...