ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर गुप्तचर यंत्रणांनी आतापर्यंत १४ पाकिस्तानी गुप्तहेराना अटक केलीय. यात सर्वाधिक नाव चर्चिले गेले युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच. आता पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मद हारून याला दिल्लीत अटक करण्यात आलीये. ...
Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताविरोधात कारवाया करणाऱ्याच्या कटात सामील असलेल्या आणि पाकला संवेदनशील माहिती पाठवणाऱ्या अनेकांची धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
देशातील गोपनीय माहिती पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांना पुरवणाऱ्यांची शोध मोहीम सुरू आहे. ज्योती मल्होत्रानंतर अनेकजण आयएसआयचे एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे वीजा रद्द केले असून त्यांना गुरुवारपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. यामुळे पाकिस्तानी नागरिक ... ...
Nishant Agarwal Spying Case: ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अगरवाल (२८) याने जन्मठेपेसह इतर शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. ...