कार्यकर्ते घडविण्याकडे अण्णांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातून त्यांची चळवळच थकू लागली आहे. अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलन का फसले? याबाबत त्यांचे समर्थकच प्रचंड अस्वस्थ आहेत. दिल्लीतून आल्यानंतर अण्णांना थकवा जाणवतो आहे. पण, केवळ अण्णांनाच नाही त्या ...
आंदोलनातून शेतकरी वगार्साठी ठोस निर्णय झाले ही समाधानाची बाब आहे. आपल्या मागण्या सहा महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ...
शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव देण्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्र्यांनी दिले आहे. हमीभाव मिळाल्यास त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. पुढील काळात शेतकºयांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होईल, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प् ...
अण्णा हजारे यांच्या सात दिवसांच्या उपोषणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सांगता झाली. केंद्राने अण्णांच्या ११ मागण्या तत्त्वत: मान्य केल्या ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करत असताना एका व्यक्तीनं फडणवीस यांच्या दिशेनं बूट भिरकावला आहे. ...