आपल्या प्रत्येक भाषणात आणि पत्रकार परिषदेत राहुल गांधी हे अनिल अंबानींवर टीका करताना पहायला मिळतात. देशातील गरीब जनतेचा पैसा मोदींनी अंबानीच्या खिशात घातल्याचा आरोप सुद्धा याआधी राहुल गांधींनी केला आहे. ...
कर्जाच्या खाईत गेलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने दिवाळखोर घोषित करण्यापासून वाचविण्याचा दावा नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलकडे (एनसीएलएटी) कडे करणार असल्याचे कारण दिले आहे. ...
सरकारने सुमारे १,२६० कोटी रुपयांचा (१४३ दशलक्ष युरो) कर माफ केल्याचे वृत्त ‘ल मॉन्द’ या अग्रगण्य फ्रेंच वृत्तपत्राने दिल्यानंतर भारतात आधीपासून सुरु असलेल्या राफेल वादास शनिवारी नवी उकळी फुटली. ...