ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
महापारेषणची कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी पूर्ववत करण्यासाठी तब्बल १०० अभियंते आणि कर्मचारी अहोरात्र काम करीत होते. लोणावळा-कर्जतच्या घाटात प्रचंड धुके आणि सततच्या पावसातही त्यांनी काम सुरूच ठेवले. अखेर गुरुवारी रात्री आठ वाजता वाहिनीचे काम पूर्ण झा ...
जुगाड एक कला आहे. अनेक उद्योजग या कलेकडे आदराने पाहतात. नुकताच असाच एक जुगाड समोर आला आहे. या जुगाडाच्या सहाय्याने काही लोक मक्याचे दाणे काढत आहेत. ...
आता दिलदार उद्योगपती अशी ओळख असलेले आनंद महिंद्रा यांनी शोभाराम यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावरून आनंद मंहिद्रा यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. ...