आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. एक शेतकरी काय करू शकतो, याचं उदाहरण हा व्हिडीओ शेअर करत अनेक जण सोशल मीडियावर देतायत... कारण महिंद्राच्या शोरुपमध्ये असं काही घडलं, की शेतकऱ्यांना कमी लेखाणाऱ्यांना लोकांनी चांगलंच सुनावलं.. फक्त लोकच ना ...
Air India handover to TATA Group: एअर इंडियाची टाटा उद्योग समूहाकडे सुमारे ६९ वर्षांनी घरवापसी झाली आहे. जे. आऱ. डी. टाटा यांनी १९३२ साली सुरू केलेल्या विमान कंपनीचे केंद्र सरकारने १९५३ साली राष्ट्रीयीकरण केले होते. ...
कर्नाटकातील एका महिंद्राच्या शोरुममध्ये शेतकऱ्यासोबत त्याच्या कपड्यावरुन गैरवर्तन करण्यात आल्याची घटना घडली. यानंतर आनंद महिंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
Dattatray Lohar Car : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेल्या चारचाकी जीपचं कौतुक केलं होतं. तसेच या कारच्या बदल्यात त्यांना बोलेरो भेट देण्याची ऑफर दिली होती. ...