राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रस्ता दुतर्फा केलेल्या वृक्ष लागवडीच्या संवर्धनासाठी खरेदी करण्यात आलेल्या ट्री गार्डची चौकशी होणार आहे. ...
शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे. ...
योग्यता प्रमाणपत्र तपासणीत आढळलेली अनियमितता आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यभरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. आरटीओतर्फे ८ ते २३ आॅक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात योग्यता प्रमाणपत्र तपासणी केली जाईल. ...
दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या आणि डिसेंबर १९४९ पर्यंत व त्यानंतर पदमुक्त झालेल्या राज्यातील माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवांना सामान्य प्रशासनाकडून मिळणाऱ्या तीन हजार रुपये दरमहा मानधनात घसघशीत वाढ करून ती सहा हजार रुपये करण्यात आली आहे. ...