आदिवासी विकास विभागाच्या ५५२ आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे. परिमाणी, यापूर्वीची ई-निविदा प्रक्रिया गुंडाळण्यात आली आहे. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील उतावली येथील डॉ. सुशीला नायर हॉस्पिटल या खासगी दवाखान्यात गुरुवारी उशिरा रात्री प्रसूतीदरम्यान महिला व तिच्या नवजाताचा मृत्यू झाला. या घटनेने शहरातील वातावरण ढवळून निघाले. ...
लेखा तपासणी पथकाने अर्धसमासात (हाफ मार्जिन मेमो) उपस्थित केलेल्या आक्षेपांची विभागस्तरावर कार्यकारी अभियंता, मंडळ स्तरावरील अधीक्षक अभियंता तसेच प्रादेशिक स्तरावर मुख्य अभियंता व शासनस्तरावर संबधित कार्यासन अधिकारी, अवर सचिव, उपसचिव यांनी पडताळणी कर ...
अमरावती : गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राज्यभरातील साठ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जुन्या व ब्रिटिशकालीन अशा २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. ...
राज्यभरातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अशा कर्मचा-यांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे आत ...
शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे धोकादायक उद्योग जाहीर केले आहेत. दरवर्षी आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्या तपासून घेणे बंधनकारक आहे. मात्र, किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसतानासुद्धा राज्यात चार हजा ...
स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यामध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल ठरली आहेत. राज्यातील ४३ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून, नाशिकने उद्दिष्टापेक्षा दीडपट संख्येने स्वच्छता अॅप डाऊनलोड करून या यादीत पहिला क् ...