लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

राज्यातील ८७ आरएफओ बनणार एसीएफ, खुल्या प्रवर्गात पदोन्नती, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिनस्थ कार्यवाही   - Marathi News | 87 ACROs in the state, ACF, promotions in open category, proceedings under the order of the Supreme Court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील ८७ आरएफओ बनणार एसीएफ, खुल्या प्रवर्गात पदोन्नती, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिनस्थ कार्यवाही  

राज्याच्या वनविभागातील ८७ वनपरिक्षेत्राधिका-यांना (आरएफओ) सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदी पदोन्नती मिळणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वन भवनात  मंगळवारी वरिष्ठ वनाधिका-यांची डीपीसी पार पडली. ही पदोन्नती शासन निर्णयानुसार खुल्या संवर्गासाठी लागू राहील ...

जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर १३८७ पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | 1387 police settlement on Matru Dhur for Jijau Janmotsav | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर १३८७ पोलिसांचा बंदोबस्त

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर यंदा मोठ्या संख्येने मराठा बांधव हजेरी लावणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक व्हीआईपी कार्याक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अमरावती परीक्षेत्रातून १ हजार ३८७ पोलीस कर्मचा-यांचा बंदो ...

नव्या बदलाने विदर्भातील 19 बाजार समित्यांची निवडणूक, 10 आर शेती असणा-या शेतक-यांना मताधिकार - Marathi News | With the new change, Vidarbha's 19 market committees are contesting, and farmers who have 10 R. holdings are franchised | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नव्या बदलाने विदर्भातील 19 बाजार समित्यांची निवडणूक, 10 आर शेती असणा-या शेतक-यांना मताधिकार

आता १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला आहे. निकष बदलाची नियमावली ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली व याच निकषान्वये राज्यातील ३०७ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. ...

लोकल आॅडिट फंड लेखापरीक्षणाचा गुणात्मक दर्जा घसरला, संचालकांची कबुली - Marathi News | Local audit fund audit lowered the qualitative level, the Director's confession | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकल आॅडिट फंड लेखापरीक्षणाचा गुणात्मक दर्जा घसरला, संचालकांची कबुली

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावरील विकासकामांमध्ये होणारी अनियमितता, भ्रष्टाचार, घोटाळ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लोकल आॅडिट फंडची आहे. ...

अमरावती : कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Amravati: Dogs have been killed by Kalwita, during treatment they will die | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती : कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार, उपचारादरम्यान मृत्यू

अचलपूर शहराला लागून असलेल्या नौबाग जंगल परिसरातून मानवी वस्तीमध्ये भरकटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागले होते. परिसरातील काही युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. ...

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार - Marathi News | Gram Panchayat Employees' Salary In Directly In Bank Accounts, Agreement With Rural Development Department And HDFC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. ...

अमरावती विभागातील १८ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब - Marathi News | Atal tinkering labs in 18 schools in Amravati division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागातील १८ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा, यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...

राज्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण, आॅडिटर्सने नोंदविले 51 लेखा आक्षेप - Marathi News | Receipt of corruption in rural water supply scheme in the state, auditors reported 51 accounting objections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण, आॅडिटर्सने नोंदविले 51 लेखा आक्षेप

एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे. ...