राज्याच्या वनविभागातील ८७ वनपरिक्षेत्राधिका-यांना (आरएफओ) सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदी पदोन्नती मिळणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर येथील वन भवनात मंगळवारी वरिष्ठ वनाधिका-यांची डीपीसी पार पडली. ही पदोन्नती शासन निर्णयानुसार खुल्या संवर्गासाठी लागू राहील ...
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थावर यंदा मोठ्या संख्येने मराठा बांधव हजेरी लावणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक व्हीआईपी कार्याक्रमाला उपस्थित राहणार असल्याने अमरावती परीक्षेत्रातून १ हजार ३८७ पोलीस कर्मचा-यांचा बंदो ...
आता १० आर क्षेत्रधारणा असलेल्या शेतक-याला सहकारात मताधिकार प्राप्त झाला आहे. निकष बदलाची नियमावली ६ नोव्हेंबरला राजपत्रात प्रसिद्ध केली व याच निकषान्वये राज्यातील ३०७ बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. ...
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावरील विकासकामांमध्ये होणारी अनियमितता, भ्रष्टाचार, घोटाळ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लोकल आॅडिट फंडची आहे. ...
अचलपूर शहराला लागून असलेल्या नौबाग जंगल परिसरातून मानवी वस्तीमध्ये भरकटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागले होते. परिसरातील काही युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. ...
ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा, यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...
एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे. ...