माझा जन्म ग्रामीण भागातच झाला असून, शेतकरी प्रश्नांची मला जाण आहे. पाऊस कुठे पडेल, किती पडेल, यासाठी सुपर संगणक उपयुक्त ठरणारा आहे. उद्योगांमध्ये अॅटोमेशन आल्यामुळे रोजगार कमी झाले आहे. ...
गोडवाडी येथील प्रतीक्षा भगीरथ पवार या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर रूबेला लसीकरणमुळे मृत्यूचे संकट ओढावले आहे. प्रतीक्षावर सध्या नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू आहेत. ...
मागील आठवड्यापासून विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह संपूर्ण मेळघाट थंडीने गारठला आहे. या आठवड्यात सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस, तर कमाल १५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी थाटात पार पडला. यावेळी ३७८ संशोधकांना आचार्य (पीएचडी), गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना विद्याशाखानिहाय १०५ सुवर्ण, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३९,७३० पदवी आणि ४० विद्यार् ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील पाचही जिल्ह्यांतील निवडणूक पूर्वतयारीचा तपशीलवार आढावा घेतला. ...
देशात उच्चशिक्षणामध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहे. आज आणि उद्याच्या समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी करावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. ...
यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. ...