अमरावती : शेकडो वर्षांपूर्वी निर्मित ब्रिटिशकालीन वडाळी तलावातील गाळ उपसण्याचे कार्य महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने युद्धस्तरावार दोन दिवसांपासून ... ...
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प हा महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाच्या मूळ किमतीच्या तुलनेत अद्ययावत किमतीत तीनपटीने वाढ झाली असतानाही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. ...