Amravati: गतवर्षी सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे. विशेष म्हणजे, टँकरच्या संख्येतही यंदा कमी पावसामुळे वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ...
Amravati: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांची पणन विभागाने जाहीर केली. यासाठी ३५ निकषांवर तपासणी करण्यात आलेली होती व २०० गुणांच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात आले. ...
फटाके विक्रेत्यांनी शासनाने दिलेल्या वेळेत व मानकांविरुध्द असलेले फटाक्यांची विक्री केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. ...