आळंदी येथे सिद्धबेटावर संजीवन समाधी घेण्याचे माउलींनी आधीच ठरवले, जेव्हा हा निर्णय सर्वांना सांगितला, तेव्हा जनताच नाही तर भगवंतही भावविभोर झाला, तो प्रसंग... ...
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. साडेतीन लाखांहून अधिक भाविक आळंदीत दाखल झाले आहेत ...
नोकरीनिमित्त विदेशात राहणाऱ्या भारतीयांना संतांच्या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्यांना वारकरी कीर्तन, भजनाचा आनंद मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश ...