एका दिंडीसोबत केवळ ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय मानाच्या दिंडीप्रमुखांनीही मान्य केला होता, मात्र अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला ...
Ashadhi Wari: तीर्थक्षेत्र आळंदीत माऊलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना दिवसभर उन्हाच्या काहिलींनी अक्षरशः भाजून काढले. त्यामुळे अनेक वारकऱ्यांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच मिळेल त्या झाडाचा आसरा घेतला. ...
जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि.१०) आज प्रस्थान ठेवत आहे, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि.११) प्रस्थान ठेवेल... ...