राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी केली आहे. या आयोगावर चर्चा करुन प्रस्ताव ठेवून त्यास मान्यता द्यावी, अशी मागणीही रविवारी माध्यमांशी ब ...
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकाची अकोलेत शुक्रवारी होळी केली. यावेळी तालुक्यातील माकप, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रसेवादल व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणाचा जाहीर ...
कोतुळ (जि. अहमदनगर): ‘लोकमत’ ने रविवारच्या अंकात ‘अकोलेत इन्डोनेशीयाच्या निळ््या भाताचा राज्यातील पहिला प्रयोग’ हे वृत प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे हे गुरूवारी दहा सप्टेंबर रोजी थेट अकोले तालुक्य ...
सलग दोन दिवसात राजूरमध्ये २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून राजूर ग्रामपंचायतीने गुरुवारपर्यंत(१० सप्टेंबर) सलग पाच दिवस राजूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच गणपतराव देशमुख यांनी सांगितले. ...
सरकारी शाळेत ज्ञानदानाचे काम करणा-या शिक्षकाला चक्क अठरा वर्षे शासकीय पगाराची वाट पाहावी लागली. कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाºया सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. ...
अकोले तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...
भाजप, किसान सभेच्या वतीने अकोलेत दूध दरवाढीसाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान, जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी अकोले पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. ...