जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत़ शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी शुक्रवारी ही कारवाई केली़ पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे़ ...
नागपूर अधिवेशनात धनगरांना आदिवासींच्या आरक्षणात सामावून घेण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या विरोधात आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा देत आदिवासींच्या हिताच्या मागण्यांसाठी येत्या दोन दिवसांत राज्यपालांची भेट घेऊन सर्व आद ...