गेल्या दोन महिन्यांपासून कोतूळ व ब्राह्मणवाड्यात एकाच दिवशी चो-या होत आहेत. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास कोतुळमध्ये भांड्याचे दुकान तर ब्राह्मणवाड्यात स्टेट बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ...
अकोले तालुक्यातील सांगवी धरणातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी अधिका-यांनी बंद केल्यामुळे समशेरपूर व सावरगाव येथील शेतक-यांनी आज, गुरुवारी सकाळी समशेरपूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरु केले. ...
साखरेच्या पडलेल्या भावाचे कारण देत साखर कारखानदार उसाला मान्य केलेला भाव देण्याची टाळाटाळ करीत आहेत. काही कारखान्यांकडून ‘एफआरपी’सुद्धा देता येत नसल्याची भूमिका घेतली जात आहे. ...
केळी (गोडवाडी ) या आदिवासी गावात मंगळवारी गावक-यांनी एकत्र येऊन आदिवासी बांधव आपल्या मुलामुलींच्या लग्नाने कर्जबाजारी होऊ नये, यासाठी लग्न कौटुंबिक विधी उत्सवात सत्कार व आहेर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. ...