भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून केंद्र व राज्य सरकारला शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजि ...
अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारी धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. ...
वीस बावीस वर्षांपूर्वी दहावीच्या मराठीच्या पुस्तकात शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव दाखविणारी ‘लाल चिखल’ नावाची भास्कर चंदनशिवे यांची ग्रामीण कथा कोतूळमध्ये प्रत्यक्षात रस्त्या रस्त्यावर दिसू लागली आहे. ...
फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आल ...
गेल्या पंधरा दिवसांपासून वाघापूर येथील आरोटे वस्तीवर धुमाकूळ घालून सहा शेळ्या फस्त करणा-या तीन बिबट्यांपैकी मंगळवारी पहाटे दोन वाजता एक बिबट्या पिंज-यात अडकला. ...
केळी-कोतूळ घाटात खासगी वाहतूक करणाऱ्या जीपचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला. तर चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. ...
कोतूळ येथून पंधरा किलोमीटरवरील दुर्गम भागातील केळी गारवाडीत हरिश्चंद्रगड परिसरातील नवरदेवाचे मंगळवारी लग्न होते. मात्र नवरदेव व त्याच्या मित्रांनी दारू पिऊन राडा केल्याने नवरीकडील लोकांनी नवरदेवासह व-हाडाची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे हे लग्न मोडलेच ...