भंडारदरा परिसरात पाणलोटाच्या डोंगरदरीत रात्रीच्या काळोखात लक्ष लक्ष काजव्यांच्या प्रकाश महोत्सवास सुरुवात झाली. इंद्राच्या मय्यसभेस लाजवील अशी प्रकाश फुलांची आरास धरतीवर उतरली आहे. ...
शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी येथील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना तूर, दूध, साखर भेट पाठवून आंदोलन छेडत सरकारच्या आयात धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. ...
नद्या सुध्दा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण वाढता मानवाचा हस्तक्षेप आहे. हा वाढता हस्तक्षेप कमी व्हावा, यासाठी दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथील भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. कानिफनाथ तांबे यांनी आपल्या मातोश्री हौसाबाई मो ...
भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून केंद्र व राज्य सरकारला शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजि ...
अकोले तालुक्यातील आढळा धरणाचा पाणीसाठा कमी होत असल्याने शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारी धरणात १९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. ...
वीस बावीस वर्षांपूर्वी दहावीच्या मराठीच्या पुस्तकात शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव दाखविणारी ‘लाल चिखल’ नावाची भास्कर चंदनशिवे यांची ग्रामीण कथा कोतूळमध्ये प्रत्यक्षात रस्त्या रस्त्यावर दिसू लागली आहे. ...
फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आल ...
गेल्या पंधरा दिवसांपासून वाघापूर येथील आरोटे वस्तीवर धुमाकूळ घालून सहा शेळ्या फस्त करणा-या तीन बिबट्यांपैकी मंगळवारी पहाटे दोन वाजता एक बिबट्या पिंज-यात अडकला. ...