गेली अठ्ठावीस वर्षे अकरा ते पाच खडू फळा आणि सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात शेतात फावडे असा दुहेरी संघर्ष करण्याची वेळ ज्ञानदान करणाऱ्या कोतूळ येथील शिवाजी विठ्ठल देशमुख व बाळासाहेब रामचंद्र बुरके या दोन शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे आली आह ...
अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला.. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती. ...
तालुक्यातील आंबड गावच्या प्रवेशद्वाराजवळ ‘चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष...जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढाºयाला गावात प्रवेश नाही’ असा फलक लावून मराठा आरक्षण मागणीचा आवाज गावातील तरुण ...
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली. ...
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येवू न देता समाज माध्यमांना आचार संहितेची गरज आहे. ‘भाजपाचा उन्माद जास्त काळ टिकणार नाही, लोकसभेतील त्यांची मर्यादा २०० जागांच्या पुढे नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘ल ...
भंडारदरा धरणाच्या अँब्रेला फॉलजवळ जात असताना पाय घसरुन वरून खाली पडल्याने औरंगाबाद येथील सुभाष हरिभाऊ नलावडे (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारनंतर घडली. ...