तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सरपंचपदासाठी १०० तर सदस्यपदासाठी १९८ उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. ...
राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे ...
गेली अठ्ठावीस वर्षे अकरा ते पाच खडू फळा आणि सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात शेतात फावडे असा दुहेरी संघर्ष करण्याची वेळ ज्ञानदान करणाऱ्या कोतूळ येथील शिवाजी विठ्ठल देशमुख व बाळासाहेब रामचंद्र बुरके या दोन शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे आली आह ...
अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील कुलकर्णी कुटुंबावर सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा काळाने घाला घातला.. याच कुटुबांतील दोन मुले व एक मुलगी १६ वषार्पूर्वी झालेल्या अपघात मृत्यूमुखी पडली होती. ...
तालुक्यातील आंबड गावच्या प्रवेशद्वाराजवळ ‘चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष...जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढाºयाला गावात प्रवेश नाही’ असा फलक लावून मराठा आरक्षण मागणीचा आवाज गावातील तरुण ...
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली. ...