अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. ...
तालुक्यात धरणे, रस्ते, शाळा, वीज अशा योजना आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी खूप खस्ता खाल्या आहेत. माझ्यावर हवी तशी टीका करा. परंतू माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बदनाम कराल तर खबरदार. त्यांची बदनामी मी सहन करणार नाही, असा सल्ला माजी मंत्री मधुकर पिचड य ...
रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेह रविवारी सकाळी दरीतून बाहेर काढण्यात आपत्तीे व्यवस्थापनाला यश आले आहे. ...
राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. ...
‘भूमिपूजननंतर अवघ्या ११ महिन्यात साखर कारखान्याची उभारणी’ असा विक्रम नावावर असणा-या अगस्ती साखर कारखान्याच्या प्रति दिन ३० किलो लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अवघ्या १० महिन्यात पूर्णत्वास गेले आहे. ...
पहाडी आवाजात शाहिरी गीत सादर करत लोकमनोरंजनाबरोबर लोककला जोपासण्यासाठी आपली शेतजमीन गहाण टाकली. मात्र काळाच्या ओघात या कलाकारांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे तालुक्यातील पाडाळणे येथील वयाची सत्तरी ओलांडलेल्या वृध्द कलावंत दांम्पत्यावर उपासमारी ...
अकोले तालुक्यातील जनता जो आदेश देईल, तो आदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.किरण लहामटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...