अकोला : गावाची पाण्याची गरज आणि जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे उपलब्ध झालेले पाणी, याचा ताळेबंद बरोबर येत असल्यास ती गावे ‘जलपरिपूर्ण’ ठरवली जाणार आहेत. अभियानातून ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ निर्मितीचे शासकीय धोरण आहे. ...
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणारे कामकाज प्रभावित झाल्याने, विविध कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले. ...
अकोला : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्हय़ात ३ हजार ५00 शेततळी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, गत ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हय़ात केवळ ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आली आहेत. त्यामुळे जिल्हय़ात शेततळी कामांचा बोजवारा उडाल्याची बा ...
पातूर तालुक्यातील गावातील शेती आणि शेतमजुरीचा पारंपरिक व्यवसाय दुष्काळामुळे संपुष्टात आल्याने भंडारज बु.च्या १६ कुटुंबातील ७६ शेतकरी व शेतमजुरांनी जड अंत:करणाने गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आणि सुरतच्या दिशेने स्थलांतर केल् ...
अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरी ...
भिवंडी न्यायालयात बोगस कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या मुसक्या भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला आवळून अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. पातूर तालुक्यातील दोन आरोपींना भिव ...
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने आरोपी ...