शेतकर्यांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत पोलिस मुख्यालय सोडणार नाही, असा पवित्रा माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी घेतला. ...
एका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा घालून २७ लाख ५४ हजार ४३0 रुपयांची रोकड मंगळवारी रात्री अलंकार मार्केटजवळून जप्त केली. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला पलकभाई रमनभाई पटेल (२६, रा. रणपिसे नगर) ह ...
शेतकर्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकरी दुसर्या दिवशीही पोलीस मुख्यालयात ठाण मांडून बसले. ...
राज्य शासनाची शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत स्पष्टता नसून, शासन गोलमाल उत्तरे देऊन आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे; परंतु आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तु पकर, ...
सरदार पटेल हे प्रखर देशभक्त होते. देशविघातक शक्तींना त्यांनी कधीच थारा दिला नाही. त्यांनीच संघावर बंदी घातली. महात्मा गांधींच्या हत्येला जबाबदार असलेल्या संघाला त्यांनी माफ केले नसते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर त्यांना अवघे दोन वर्षांचे आयुष्य मि ...
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही शेतकर्यांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकर्यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्यांना मंगळवारी देण्यात आले. ...
अकोला : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शहरात राज्यस्तरीय महापौर कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेवरून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्याआड कबड्डीचा जोरदार सामना रंगल्याची माहिती आहे. ...